पंचायत राज कायदा केव्हा लागू करण्यात आला?www.marathihelp.com

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 17:33 ( 1 year ago) 5 Answer 19467 +22